Posts

Showing posts from February, 2022

संस्कार || काय भुललासी वरलिया रंगा। ऊस डोंगा परि रस नाहि डोंगा ।।

Image
स्त्री सौंदर्याचा व्यापक विचार करत असताना मला संत तुकामेळा यांचा एक अभंग आठवला काय भुललासी वरलिया रंगा। ऊस डोंगा परि रस नाहि डोंगा।। ऊस वरुन पाहिला तर ओबडधोबड व खडबडीत दिसतो पण त्याचं अंतरंग गोड असल्याने रस गोडच निघतो. याच संदर्भातील बा भ बोरकरांची कविताही आठवते. देखणे चेहरे जे अंतरिचे आरसे। सावळे की गोरटे या मोल नाही फारसे ।। बाहय सौंदर्यापक्षा अंतरंग, आपलं मन या गोष्टींना जास्त महत्व आहे. आपल्या मनाची जडणघडण लहानपणापासूनच आईवडील करीत असतात. मोठा वाटा आईचाच असतो. आई आपल्या मुलींना शरीराची काळजी कशी घ्यायची याचे शिक्षण तर देतेच पण त्याचबरोबर कसं बोलायचं, कसं वागायचं, आपली व इतरांची काळजी कशी घ्यायची, स्वच्छता व टापटीप कशी ठेवायची हेही सांगत असते. शरीराबरोबरच मनाचं सौंदर्य वाढविण्याची जबाबदारीही तिचीच असते. हे संस्कार महत्वाचे असतात इथं मला एक चोर व त्याच्या आईची गोष्ट आठवते. हा मुलगा लहानपणापासून छोटया मोठया चोऱ्या करीत असे कधी पेन्सिल चोर, तर कधी खोडरबर चोर अशा गोष्टींनी त्याने सुरवात केली. मग छोटया वस्तू उचलून आणू लागला. त्याच्या आईने त्याला कधीच अडवलं नाही. मोठा झाल्यावर तो अट्टल चो...

VICCO honoured to be part of Inaugural Ceremony of Durbar Hall at Raj Bhavan Maharashtra !!

Image
  The President of India Ramnath Kovind on Friday inaugurated the newly built Darbar Hall at Raj Bhavan. In his speech, he said that transparency is the most important aspect of good governance in a democratic system. ‘’The modern concept of the Darbar promotes transparency. The method of connecting with the people through the Janta Darbar by the public authorities is becoming popular. Thus, this Darbar Hall, in a new context, is a symbol of our new India, new Maharashtra and our vibrant democracy,’’ he noted.   The Governor spoke about his achievements in the past two and a half years. He also expressed his happiness at the construction of the Darbar Hall. He said, "I always wished to change the Raj Bhavan to a place where people can come and express their problems to the government."   He further spoke about the workers who worked hard during the lockdown. He said, "In these years, many social workers have dedicated their life towards saving other lives, during the loc...

ग्लासभर दूध पियो तो सेहतमंद जियो

Image
९०च्या   दशकातील   अमूलची   जाहिरात   आठवतेय  ?  ' पियो   ग्लासभर   दूध '  म्हणत   अमूलचे   ब्रँडिंग   करणारी   ही   जाहिरात ,  लाखमोलाचा   म्हणजेच   दूध   नक्की   प्या   असा   सल्ला   देऊन   गेली .   अनेक   जाहिरातींमधून   दाखवताना  ' दूधसी   कोमल   त्वचा '  असा   अनेकदा   उल्लेख   झालेला   दिसून   येतो   अशी   दूधासारखी   कोमल   त्वचा   मिळवायला   दूधाचा   वापर   करणे   गरजेचं   आहे  ! असे   म्हटले   जाते   की   इजिप्तची   महाराणी   क्लिओपात्रा   रोज   एका   गोपनीय   द्रव्याने   त्वचेला   मालिश   करायची ,  हे   गोपनीय   द्रव्य   म्हणजेच   दूध   होय . कच्चे   दूध   चेहऱ्यावर   आणि   मानेला   लावून   १०   मिनिटे   ठेवून   च...

Interview From Khaleej Times – Special Report

Image
  Khaleej Times – Special Report Q.1. Could you tell us about the state of the Indian pharmaceutical industry, especially those producing Indian medicines? Ans.: Vicco as an industry forms a small part of the Indian pharmaceutical industry as a whole. We will not, therefore, venture into analyzing the status of pharmaceuticals in India. Generally speaking, however, the industry is flourishing. Demand in the domestic market as well as in the international arena is growing very fast. Medicinal basic drugs in bulk quantities are exported to advance countries apart from developing countries in the world. Export of manufactured medicines is showing an increasing trend. It may as well be mentioned here that we have many multispecialty hospitals in most of our cities where you can get top-class treatment and facilities. We have the very well-trained and educated force of doctors who man these hospitals. Today, technology plays a great role in the operative part of treatment. Our docto...

उन्हाळी शिबीरं मुलांसाठी किती उपयोगी ?

Image
  शाळा आणि विविध क्लासेस यात वर्षभर व्यग्र असणाऱ्या मुलांना एकेकाळी उन्हाळ्याच्या सुट्टया म्हटले की नातेवाईकांच्या गावाला जायचे वेध लागायचे. आपल्या पालकांसमवेत, कुटुंबियांसमवेत मजा-मस्ती करण्याकरिता या सुट्टयांचा क्षण न् क्षण वेचला जायचा. पूर्वी एकत्र कुटुंब असल्यामुळे या काळात मुलांचा पालकांशी व घरातील वडील मंडळींशी, बहिण-भावडांशी जास्तीत जास्त संवाद साधला जायचा पण आता परिस्थिती बदलली आहे. आजकाल घरात मुल एकच त्यात आईवडिल दोघेही नोकरी करणारे ! त्यामुळे “या सुटट्यांमध्ये मुलांचा शाळेचा वेळ कसा भरुन काढायचा !" हा मुख्य प्रश्न पालकांसमोर असतो. मुलांच्या या सुट्टीतही पालक त्यांच्या दैनंदिनीत इतके व्यग्र असतात की मुलांना द्यायला त्यांच्याकडे वेळच नसतो आणि म्हणूनच आज या स्पर्धेच्या आणि धकाधकीच्या जीवनात विविध उन्हाळी शिबिरांना पालकांकडून वा मुलांकडूनही प्राधान्याने पसंती दिली जाते आणि मग “मागणी तसा पुरवठा" या तत्वावर अशा शिबीरांना या सुट्टयांमधे पेव फुटतं. मुलांनी घरी राहून तासन् तास इंटरनेटवर खेळत बसण्यापेक्षा वा टिव्हीवर कार्टन्स् पहात बसण्यापेक्षा काही तरी नविन शिकलं पाहिजे म्हण...

धैर्य आणि चिकाटीचे फळ म्हणजे चिनी बांबू वनस्पती

Image
चिनी बांबूच्या झाडाची ही गोष्ट- सहनशिलता आणि चिकाटीचे सामर्थ्य करिते स्पष्ट..... इतर अनेक वनस्पतींप्रमाणेचे चायनिज बांबू या वनस्पतीलाही योग्य वाढीकरिता व त्याच्या पोषणाकरिता पाणी, सुपिक माती, आणि सुर्यप्रकाश यांचे संस्कार होणे गरजेचे असते. या सर्व गोष्टींची सहज उपलब्धता असूनही, पहिल्या वर्षात या वनस्पतीत वाढीच्या दृष्टिने दृश्यरुपाने विकासाचे कुठलेही स्पष्ट चिन्ह दिसत नाही. दुसऱ्या वर्षीसुध्दा जेथे बीज रुजविले आहे, त्या भूभागावार या वनस्पतीच्या रुजल्याचे वा वाढीचे कुठलेच संकेत मिळत नाही. पुढे तिसऱ्या आणि चवथ्या वर्षीही पहिल्या वर्षीसारखीच परिस्थिती कायम राहून, या वनस्पतीची वाढ होत आहे याची कुठलेही चिन्ह दृश्यस्वरुपात दिसत नाही. आता येथे आपल्या धैर्याची आणि सहनशक्तीची परिक्षाच होते (आणि आपल्याला असे वाटू लागते की) या चमत्काराची सुरुवात तेव्हाच होईल जेव्हा की आपण या वनस्पतीला प्रमाणांत पाणी दिले व त्याची काळजी घेतली असेल तर !! आपण आपल्यावर संशय घेवू लागतो आणि आपल्या प्रयत्नांविषयी आपणच आपल्याला प्रश्‍न विचारु लागतो. साहजिकच मग यातून बाहेर पडण्याचा विचार करु लागतो. पण शेवटी, पाचव्या वर्षी...